Seminar & Programs
मुंबई दूरदर्शन सह्याद्री आयोजित महाचर्चा

Mumbai  March 15,2019

  

मुंबई दूरदर्शन सह्याद्री आयोजित महाचर्चा या कार्यक्रमामध्ये  मोबाईल, मुलं आणि मनस्वास्थ्य या विषयावर मत मांडण्याची संधी मिळाली. अतिशय व्यापक व काळाची गरज असलेला विषय असल्याने कार्यक्रमाला रंगत आली. सोबत असलेले मान्यवरांनी आपली मते खूप सुंदर पद्धतीने मांडली.
खरंच जीवनातील एक व्यसन म्हणून मोबाईल ची ओळख होत आहे. कुठंतरी समाजप्रबोधन होऊन ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. यामध्ये जेवढा पालकांचा तेवढाच मुलांचा स्वतःच सुद्धा सक्रिय सहभाग असायला हवा.
एक सुंदर सिद्धांत तर आहेच, आयुष्यात कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे.

समाजप्रबोधनचा हा छोटासा प्रयत्न